Saturday, April 18, 2026
Homeनागपूरशैक्षणिक पात्रता नसतांनाही शाळांमध्ये संस्थाचालकांच्या घरचीच टीम..!

शैक्षणिक पात्रता नसतांनाही शाळांमध्ये संस्थाचालकांच्या घरचीच टीम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरातील शिक्षण विभागात बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असतांना धक्कादायक बाब समोर आली आहे.काही खासगी शाळांमध्ये संस्थाचालकांच्या पत्नी,मुलगा,सून व इतर नातेवाइकांची शिक्षक व कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, यापैकी अनेकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतांनाही त्यांना शालार्थ आयडी कसे देण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात हा प्रकार सुरू आहे.
अशा शाळा वजनदार लोकांच्या असल्याने आजवर त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही.शालार्थ आयडी घोटाळ्याच्या निमित्ताने आता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र कर्मचारी (सेवाशर्ती) नियम,१९८१ नुसार खाजगी शाळांमध्ये पात्र शिक्षकांचीच नियुक्ती करणे बंधनकारक आहे.त्यासाठी डीएड,बीएड किंवा संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
मात्र,अनेक प्रकरणांमध्ये या नियमांची पायमल्ली करून नातेवाइकांची भरती करण्यात आली आहे.हे सर्वकाही उघड्या डोळ्यांनी घडत असतांना शिक्षण खात्याने मंजुरी कशी दिली?असा केविलवाणा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!