Saturday, June 13, 2026
Homeमुंबईविधानसभा निवडणुकांची आचारसंहिता 'या' तारखेला होणार जाहीर...

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता ‘या’ तारखेला होणार जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय ‘उड्या’ही सुरु झाल्या आहेत. अशातच विधानसभा निवडणुकांची घोषणा केव्हा होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत १० ऑक्टोंबरला दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल,अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आठ तारखेला जाहीर होणार आहे.त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त सुरक्षा दृष्टिकोनातून सोईस्कर होईल असे पण म्हटले जात आहे.
मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमधील मेगा निर्णयांचा धडाका पाहता या गोष्टींना बळ मिळत आहे.या अनुषंगाने आगामी १० ऑक्टोंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!