Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शासनच रेतीचा करणार उपसा...- रेती लिलाव प्रक्रिया बंद; प्रति ब्रास ६००...

आता शासनच रेतीचा करणार उपसा…- रेती लिलाव प्रक्रिया बंद; प्रति ब्रास ६०० रुपये प्रमाणे नागरिकांना मिळणार रेती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या चोरांवर आळा घालण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध व्हावी; यासाठी शासनाने नवे वाळू धोरण काल ५ एप्रिल २०२३ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करून मान्यता देण्यात आली आहे.सदर बैठकीचे अधक्ष स्थान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूषविले होते. बैठकीत ठरले की,यापुढे रेतीचा उपसा शासनच करणार आहे.रेतीची लिलाव प्रक्रिया ही प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे.प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या वाळू धोरणात नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये रेतीचे दर निश्चित करण्यात आले आहे.सदर रकमेत स्वामित्व धन (रॉयल्टी) च्या रकमेत सूट मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!