Wednesday, June 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; 'या' तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून योजनेच्या हप्त्याची रक्कम वितरित होणार असून एका क्लिकवर देशभरातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरात करण्यात येणार असून राज्यातील व विविध जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांनाही या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे,केंद्र सरकारने हा दिवस देशभरात पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल ९० लाख ८५ हजार शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.तत्पूर्वी शुक्रवार १३ मार्च २०२६ रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ज्योती बिश्नु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र,खानापारा, गुवाहाटी(आसाम)येथून २२ वा हप्ता वितरीत करण्यात आला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून सुमारे ५३ हजार ६२२ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!