Wednesday, April 15, 2026
Homeनागपूरवाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

वाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सर्वत्र वाळू चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असतांनाच शासनाकडून वारंवार वाळू धोरणात बदल करण्यात येत आहे.अशातच नुकतेच राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण जाहीर केले आहे.त्यानुसार वाळू घाटाचे पूर्वीप्रमाणेच लिलाव केले जातील.नव्या धोरणात ६०० रुपये ब्रास हा शासन दर असला तरी लिलावात नेमकी किती बोली लागते. त्यानुसार इतर सर्व गोष्टी विचारात घेऊनच रेतीचे दर ठरवले जातील.काही ठिकाणी पर्यावरण मंजुरी नसल्याने वाळू घाटांचे लिलाव झालेले नाही, त्यामुळे नवीन धोरणाप्रमाणे रेतीच्या दरासाठी वाट पाहावी लागणार आहे.जोपर्यंत पर्यावरणाची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत वाळूचे उत्खनन करता येत नाही. परिणामी लिलावही करता येत नाही.काही ठिकाणी वाळू डेपोतील वजन काट्यात भांजी मारली जात आहे.नियमानुसार वाळूचे उत्खनन केल्या जात नाही,अश्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!