Friday, May 22, 2026
Homeगडचिरोलीभामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांना ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे...

भामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांना ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-   ग्रामसभा बरखास्त करण्याच्या प्रकरणावर वारंवार नोटीस बजावून देखील अनुपस्थित राहिल्याबद्दल भामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात ५० हजारांचे जामीनपात्र वारंट काढून दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

भामरागड नगरपंचायत क्षेत्रातील वनहक्क समिती व ग्रामसभा मुख्याधिकाऱ्यांनी ठराव ऑक्टोबर 2021 रोजी अवैध घोषित करून बरखास्त केली.याविरोधात

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.याचिकाकर्त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनयमच्या तरतुदीचे उल्लंघन करीत ग्रामसभा यांचेविरोधात बरखास्त केली आहे.यासंदर्भातील ठरावदेखील परस्पर घेतला गेला.त्यामुळे ग्रामसभा बरखास्त करण्याचा निर्णय रद्द करावा,अशी मागणी याचिकेत केली आहे.यावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे वांवार नोटीस बजावूनही मुख्याधिकारी गैरहजर राहिल्याने ते उत्तर दाखल करण्यास असमर्थ ठरले. यावरुन उच्च न्यायालयाने मुख्याधिकारी यांना ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट बजावून दोन आठवड्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. श्रावण ताराम यांनी बाजू मांडली. उच्च न्यायालयाचे या आदेशाने भामरागड नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारीविरोधात नोटीसाने खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!