Thursday, August 27, 2026
Homeनागपूरनागपुरात 'व्हॅलेंटाईन-डे' ला विरोध; बजरंग दलाने काढली रॅली

नागपुरात ‘व्हॅलेंटाईन-डे’ ला विरोध; बजरंग दलाने काढली रॅली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :-आज जगभरात व्हॅलेंटाईन-डे साजरा केला जात असताना नागपुरात मात्र बजरंग दलाने रॅली काढून व्हॅलेंटाईन-डेला विरोध दर्शवला. बजरंग दलातर्फे छावणी दुर्गा माता मंदिरात हनुमान चालिसाचे सामुहिक पठण करण्यात आले.त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली.

भालुदान, बोटॅनिकल गार्डन-फुटाळा-अमरावती रोड-लॉ कॉलेज चौक-शंकर नगर-झाशी राणी-व्हरायटी चौक मार्गाने रॅली काढण्यात आली. बजरंगदल का जय कारा, वीर बजरंगी हर हर महादेव अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या. संविधान चौकात समारोप रॅलीचा करण्यात आला. यावेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने प्रादेशिक विहिंप मंत्री गोविंद शेंडे, विदर्भ समन्वयक विशाल पुंज, विहिंप समन्वयक प्रशांत मिश्रा, महानगर समन्वयक लखन कुरील आदी शेकडो बजरंगी कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!