Saturday, August 1, 2026
Homeकोंढाळावेल सेटल्डच्या अपेक्षेने मुलांना फुटतो आहे घाम; लग्नासाठी मुलीच्या शोधात वणवण…

वेल सेटल्डच्या अपेक्षेने मुलांना फुटतो आहे घाम; लग्नासाठी मुलीच्या शोधात वणवण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा (गडचिरोली) :-लग्नाच्या बाबतीत दिवसेंदिवस मुलींच्या अपेक्षा वाढतच आहेत.वेल सेटल्ड हवा,या अपेक्षेने तर मुलांना घाम फुटत आहे.हल्ली मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.स्वभाव,कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती,नोकरी,पगार,गाडी, स्वतःचे घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत आहेत. 

मुली सरकारी नोकरी करणाऱ्या मुलांना प्राधान्य देत आहेत.सरकारी नोकरी करणारा नवराच बरा, असे या मुलींना वाटतेय.आज ज्या मुलांकडे सरकारी नोकरी आहे; अशा मुलांना मोठी मागणी आहे.पूर्वी ज्याप्रमाणे सेफ नोकरी म्हणून बघितले जायचे,तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे.

मुलगा शेतकरी असला तरी चालेल; पण भरपूर शेती तसेच कुठला तरी व्यवसाय तसेच जोड धंदा असावा, अशी अपेक्षा कमी शिकलेल्या ग्रामीण भागातील मुलींकडून केली जात आहे.यामुळे ज्यांची शेती कमी व तीही कोरडवाहू अशा मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!