Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींनो तात्काळ ई-केवायसी करा; अन्यथा दोन महिन्याच्या लाभापासून मुकावे लागणार..

लाडक्या बहिणींनो तात्काळ ई-केवायसी करा; अन्यथा दोन महिन्याच्या लाभापासून मुकावे लागणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करतांना ज्या लाभार्थी महिलांनी चुका केल्या,अश्या महिलांसाठी पुनश्च ई-केवायसीसाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना या योजनेच्या दोन महिन्याच्या लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, योजनेतील पात्र महिलांचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता सरकारने एकाचवेळी देण्याचे संकेत दिलेत.त्यानुसार,सदरचे दोन हप्ते पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत मिळण्याची शक्यता आहे.
सरकारने नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार,सदरचे पैसे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अथवा १५ एप्रिलपूर्वी बँक खात्यात वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.महिलांना या योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला होता.तेव्हापासून लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या.महिना संपला तरी लाभ मिळायचा आहे.पण,आता त्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाचवेळी मिळणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!