Wednesday, June 24, 2026
Homeमुंबईबॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने बॉलिवूडमध्ये मोठा ठसा उमटवणारे सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे.वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी  जगाचा कायमचा निरोप घेतला.त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी,सतीश कौशिक होळी खेळत होते. ज्यामध्ये ते खूप आनंदी दिसत होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले.सदर घटनेमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिपोर्ट्सनुसार,सतीश कौशिक हरियाणातील गुरुग्राममध्ये आले होते.त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.ज्यावेळी त्यांची प्रकृती खालावली,त्यावेळी ते कारमध्येच होते, असे सांगण्यात येत आहे.घाईघाईत त्यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले.मात्र त्यांना वाचवता आले नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!