Sunday, May 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपीएम किसान योजनेचा निधी सोमवारी होणार जमा

पीएम किसान योजनेचा निधी सोमवारी होणार जमा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. इ-केवायसी प्रक्रीया पूर्ण न केलेल्या राज्यातील सुमारे २० लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.मात्र,कोणत्याही परिस्थितीत १४ व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक करून घेणे गरजेचे आहे.ही सूट फक्त १३ व्या हप्त्यासाठीच देण्यात आलेली आहे.हे लक्षात घ्यावे; असे आवाहन राज्याच्या कृषीविभागाचे उपायुक्त गणेश घोरपडे यांनी केले आहे.

इकेवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.१३ व्या हप्त्यापुरती ही अट शिथिल करण्यात आली असून येत्या सोमवार २७ फेब्रुवारी रोजी २० लाखांसह राज्यातील ८१ लाख २९ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती घोरपडे यांनी दिली व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी आणि बँक खात्याचे आधार लिंक झाल्याची खात्री करावी; असे आवाहनही केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!