Friday, November 7, 2025
Homeनागपूरनागपुर येथे तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन- ऑनलाइन अर्ज करण्याची २०...

नागपुर येथे तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन- ऑनलाइन अर्ज करण्याची २० मार्च शेवटची तारीख

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :-वर्धा,वाशिम,अमरावती,नागपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली,चंद्रपूर,अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील अविवाहीत तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळावा ५ ते ११ जुलैदरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्चपर्यंत आहे.तसेच सदर भरतीकरिता विविध प्रवर्गासाठी भरतीपूर्व ऑनलाइन कॉम्प्युटर आधारित परीक्षा १७ एप्रिलपासून सुरू होतील.भरतीमध्ये अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल,अग्निवीर क्लर्क,एसकेटी, अग्निवीर ट्रेडस्मेन या पदांचा समावेश आहे.पात्र युवकांनीwww.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी; असे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!