Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएस टी महामंडळाचे गणित जुळेना..! उत्पन्नवाढीसाठी १५ टक्के होणार भाडेवाढ...

एस टी महामंडळाचे गणित जुळेना..! उत्पन्नवाढीसाठी १५ टक्के होणार भाडेवाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एस टी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे.भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होताच आज,गुरुवारी रात्रीपासून म्हणजेच शुक्रवार २४ जानेवारी पासून एस.टी.ची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.भाडेवाढ झाल्यानंतर एस टी चा प्रवास ६० ते ८० रुपयांनी महागणार आहे.
एस.टी.महामंडळ राज्यभरात दररोज सुमारे १४ हजार बसेसच्या माध्यमातून ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते.त्यातून महामंडळाला दिवसाला अंदाजे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.तथापि,महामंडळाचे महिन्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचे गणित काही बसत नाही.त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. यास्तव महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला.महामंडळाने राज्य सरकारला १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे.यापूर्वी २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी महामंडळाची १७.१७ टक्के भाडेवाढ झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!