Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.. - अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने...

अखेर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.. – अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अखेर भारताने तब्बल १२ वर्षाच्या कालावधीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आज,रविवारी ९ मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ४९ षटकांत (ओव्हर) मध्ये २५२ धावांचे लक्ष्य गाठून विजयी पताका फडकवला.आज सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यानुसार न्यूझीलंडने २५१ धावा काढल्या होत्या. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने सर्वात मोठी भूमिका बजावली,कारण त्याने सलग दोन षटकांत दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने आणला. त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना क्षेत्र स्थळाबाहेर (आऊट)केले होते.न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल याने ६३ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.त्यातच इंडिया टीमचे कर्णधार रोहित शर्माने खेळी करत ७६ धावा कुटल्या.श्रेयस ने ४८ धावा,केएल राहुल नाबाद ३४ धावा आणि अक्षर पटेलने २९ धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!