Wednesday, August 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या.. - कुरखेडा उपविभागीय अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती..

राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या.. – कुरखेडा उपविभागीय अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सत्ता पालट तर अधिकारीही पालट होणे साहजिकच आहे.त्याचा तो अधिकारी व माझा हा अधिकारी अशी वर्तमानस्थिती झाली आहे.त्यामुळे याला कुठलाही तोड नाहीच,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशातच आता राज्यातील सहा आयएएस(सनदी अधिकार) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.बदल्यांचे सत्र हा न संपणारा विषय असल्याने आज,मंगळवारी १८ मार्चला गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा उपविभागीय अधिकारी रणजित मोहन यादव यांना प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प( ITDP)गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.रणजित यादव हे २०२२ मधील आयएएस अधिकारी आहेत.
मीनल करनवाल –मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
अंकित – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.हे २०१९ मधील आयएएस अधिकारी आहेत.
आंचल गोयल – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नागपूर यांची मुंबई शहर मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१४ मधील आयएएस अधिकारी आहेत.
कवली मेघना – प्रकल्प संचालक आयटीडीपी,किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपविभाग नांदेड यांची जिल्हा परिषद नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१९ आयएएस अधिकारी आहेत.
करिश्मा नायर – प्रकल्प संचालक,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP)जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग पालघर यांची नाशिक महानगरपालिका नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०२१ मधील आयएएस अधिकारी आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!