Thursday, May 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही- अमित शाह

नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही- अमित शाह

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद जो पर्यंत संपुष्टात येणार नाही,तोपर्यंत शांत बसणार नाही.देशातून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करणे,हे सरकारचे ध्येय आहे.या दिशेने केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,पूर्वी नक्षलवादी पावसाचा फायदा घेऊन जंगलात लपून बसायचे,परंतु आता असे होणार नाही. नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही.नक्षलवादाविरुद्धची कारवाई पावसातही सुरुच राहील.ही कारवाई कोणत्याही हवामानावर अवलंबून राहणार नाही.आमचे सुरक्षा दल पूर्ण ताकदीने काम करत आहेत आणि ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवत आत्मसमर्पण करावे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातून नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची तारीख निश्चित केली आहे.या दिशेने नक्षलग्रस्त भागात तीव्र मोहिमा राबवल्या जात आहेत. छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलतांना शाह म्हणाले की,नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून देशाच्या विकास प्रवासात भागीदार व्हावे.ज्यामुळे मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना चांगले भविष्य आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल.अन्यथा समूळ उच्चाटन केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

युवक,युवती व संस्थांनी जिल्हास्तरीय युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.. – पहा पात्रतेचे निकष व पुरस्कारासाठी मुल्यांकन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये १२ नोव्हेंबर,२०१३ च्या शासन निर्णयानुसार,जिल्ह्यातील युवक,युवती...

अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी; महसूल पथकावर हल्ला.. – नायब तहसीलदाराला तीन किलोमीटर अंतरापर्यंत नेले फरफटत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शासनाच्या गौण खनिजांची चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.शासन स्तरावरून याविरोधात कितीही कडक नियमावली तयार केली जात असली,तरीही मुजोर तस्करांना कुठलाही...

आता राज्यातील सर्व शिक्षक,पर्यवेक्षक,मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांना दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य.. – शासन परिपत्रक जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे आणि निकालाची अपेक्षित टक्केवारी गाठता यावी यासाठी प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी अद्ययावत शैक्षणिक...

सुडाने पेटलेला पुतण्या काकाला संपवूनच झाला शांत..!

उद्रेक न्युज वृत्त  कोरची(गडचिरोली):-शालेय शिक्षण घेत असतांना शिक्षक नेहमी सांगायचे, 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे' ज्याचे रागावर नियंत्रण आणि मनावर ताबा तो सर्वकाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!