Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीनक्षल्यांनी बांधलेले स्मारक पोलिसांनी केले उद्ध्वस्त..!

नक्षल्यांनी बांधलेले स्मारक पोलिसांनी केले उद्ध्वस्त..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात पूर्वी मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद संघटन उदयास आला होता.त्यामुळे हिंसक कारवाया,हत्या,जाळपोळ व विध्वंसक घटनांमध्ये वाढ होत चालली होती.पोलीस-नक्षल चकमकीत कधी पोलीस शहीद व्हायचे तर कधी नक्षली ठार व्हायचे; त्यातच नक्षली घनदाट जंगल परिसरात वा बस्तान असलेल्या गावांमध्ये स्मारक बांधून शोक मनवायचे,अश्याच प्रकारे नक्षल्यांनी भामरागड तालुक्याच्या पेनगुंडा-नेलगुंडा मार्गावरील जंगलात स्मारक बांधले होते.पेनगुंडा येथे नुकतेच ११ डिसेंबर २०२४ ला नव्यानेच पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले.यामुळे परिसरात हिंसक कारवाया करणे नक्षल्यांना अवघड झाले आहे.नक्षल्यांनी स्मारक बंधल्याची माहिती मिळताच पेनगुंडा येथील पोलिसांनी घटनास्थळी घाठत त्यांनी अहेरीच्या प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि विशेष अभियान पथकातील जवांनांच्या साह्याने नक्षल्यांनी बांधलेले स्मारक आज,शनिवार २८ डिसेंबरला उद्ध्वस्त केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!