Monday, May 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार; एके-४७ रायफलींसह अनेक शस्त्रास्त्रे जप्त...

सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार; एके-४७ रायफलींसह अनेक शस्त्रास्त्रे जप्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या सुकमा येथे आज, शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले आहेत.सैन्याने एके-४७ रायफलींसह अनेक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.आज शुक्रवारी पहाटे भांडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांची शोधमोहिम राबवत असतांना अचानक चकमक सुरू झाली.यामध्ये १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.चकमकीनंतर शोध मोहीम राबविली असता, आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कोंटा आणी किस्टाराम एरिया कमेटीचे नक्सली सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.सुकमा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भेजी क्षेत्राअंतर्गत कोराजुगुड़ा, दंतेसपुरम,नागाराम,भंडारपदरच्या जंगल क्षेत्रात चकमक झाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!