Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरबॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने नागपूरकरांची उडाली धांदल..

बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने नागपूरकरांची उडाली धांदल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज दुपारच्या सुमारास बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने नागपूरकरांची एकच धांदल उडाली.नागरिकांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली.सदरची घटना नागपुरातील अमरावती रोडवरील वाडी राजीव नगर परिसरात आज,बुधवार दिनांक-२३ ऑक्टोंबरला दुपारच्या सुमारास एक वायरिंग जोडलेली एकाच रंगाच्या जोड्याच्या डब्यामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू होती. नागरिकांना ही बाब लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आले.शहर,ग्रामीण पोलीस पथक यासोबतच बीडीएसची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. हिंगना राजीव नगर येथून ही बॉम्बसदृश्य वस्तू घेऊन बॉम्ब शोधक नाशक पथक अमरावती मार्गाच्या दिशेने रवाना झाले.अर्थातच ही वस्तू निकामी झाल्यानंतर फॉरेन्सिकच्या माध्यमातून यात नेमके काय घटक आहेत.त्याचा उलगडा होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!