Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीपुरात वाहून गेलेले,वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतकाचे वारसांना प्रत्येकी ४ लाखांचे धनादेश...

पुरात वाहून गेलेले,वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतकाचे वारसांना प्रत्येकी ४ लाखांचे धनादेश वितरीत… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-नैसर्गिक आपत्तीत वेगवेगळ्या घटनेत मृत झालेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकाच्या वारसांना प्रत्येकी ४ लक्ष असे एकूण १२ लक्ष रुपये मदतीचे धनादेश आज,२२ जुलै ला गडचिरोलीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. 

दिनांक- ९ जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून मयत झालेले अमित डोलू तीम्मा यांचे वारस वडील दोलू लुला तीम्मा यांना,२ जुलै रोजी मौजा- जीवनगट्टा येथील चंदू गिरमा पोरटेत हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते.त्याचे वारस पत्नी नामे प्रेमीला चंदू पोरतेट यांना तसेच मौजा- मरपल्ली येथील  अंकुश पांडू कुळयेटी हे दिनांक- ८ जुलै २०२४ रोजी  मरपल्ली नाल्या जवळ पाण्यात पडुन वाहून जाऊन मृत झाले होते.त्यांचे वारस आई नामे सुमन पांडू कुळयेटी यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली.

यावेळी आदित्य आंधळे गटविकास अधिकारी,सचिन  कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी,पी.एन.उसेंडी तलाठी एटपल्ली, पी.डी.आत्राम तलाठी तोडसा,देवाजी गावडे कोतवाल,सुरेश दुर्गे कोतवाल,सचिन गेडाम कोतवाल आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!