Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीएकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख वर्षाताई मोरेंनी आई अंबाबाईकडे घातले...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख वर्षाताई मोरेंनी आई अंबाबाईकडे घातले साकडे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यात महायुतीची सरकार आल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर महायुतीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. अशातच हल्ली सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण? यासाठी आटापिटा सुरू झाला आहे.त्यातच शिवसेना(शिंदे गट)च्या गडचिरोली संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे यांचेसह महिला पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या ठाणे येथील मंदिरास भेट देत परत एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागावी; यासाठी आई अंबाबाईकडे साकडे घातले आहे.सोबतच गडचिरोलीच्या महिला पदाधिकारी, जिल्हाप्रमुख पोर्णिमा ईस्टाम,जिल्हाप्रमुख अर्चनाताई गोंधळे,उपजिल्हाप्रमुख संगीता हर्षे यांनी महायुतीच्या विजयाबद्दल मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला.
वर्षाताई मोरे यांनी निवडणुकीपूर्वी महिला पदाधिकाऱ्यांसह वविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी ‘डोअर टू डोअर’ भेटी दिल्या होत्या.त्यातच लाडकी बहिण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.राज्यात सध्या स्थितीत लाडकी बहिण योजना ही गेमचेंजार ठरल्याचे म्हटले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!