Saturday, June 27, 2026
Homeनवी दिल्ली राहुल गांधींनी लग्नाविषयी व्यक्त केले मत..-विवाहासाठी ठेवीलीय एक अट

 राहुल गांधींनी लग्नाविषयी व्यक्त केले मत..-विवाहासाठी ठेवीलीय एक अट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- भारत जोडो यात्रेदरम्यान सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषयही अनेकदा चर्चेला येतो.आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या लग्नाविषयी मत व्यक्त केले आहे.जर मला एखादी बुद्धिमान मुलगी मिळाली, तर मी लग्न करेन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मी लग्न करण्यास तयार आहे असे सांगत त्यांनी मुलीच्या बुद्धिमत्तेवर विशेष जोर दिला. माझ्या आई-वडिलांचे लग्न उत्तमरित्या झाले. म्हणूनच माझेही विवाहासंबंधीचे विचार अतिशय उच्च दर्जाचे आहेत. मलाही अशीच जीवनसाथी हवी असे राहुल गांधी म्हणाले.एका खासगी यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना त्यांनी आपल्या विवाहाविषयी सांगितले.मुलाखतीत त्यांनी आपले शाळा आणि महाविद्यालयातील अनुभव कथन केले.आपल्या आवडीनिवडी काय आहेत,या संदर्भात देखील त्यांनी मोकळेपणाने सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!