Saturday, May 2, 2026
Homeनवी दिल्ली राहुल गांधींनी लग्नाविषयी व्यक्त केले मत..-विवाहासाठी ठेवीलीय एक अट

 राहुल गांधींनी लग्नाविषयी व्यक्त केले मत..-विवाहासाठी ठेवीलीय एक अट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- भारत जोडो यात्रेदरम्यान सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषयही अनेकदा चर्चेला येतो.आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या लग्नाविषयी मत व्यक्त केले आहे.जर मला एखादी बुद्धिमान मुलगी मिळाली, तर मी लग्न करेन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मी लग्न करण्यास तयार आहे असे सांगत त्यांनी मुलीच्या बुद्धिमत्तेवर विशेष जोर दिला. माझ्या आई-वडिलांचे लग्न उत्तमरित्या झाले. म्हणूनच माझेही विवाहासंबंधीचे विचार अतिशय उच्च दर्जाचे आहेत. मलाही अशीच जीवनसाथी हवी असे राहुल गांधी म्हणाले.एका खासगी यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना त्यांनी आपल्या विवाहाविषयी सांगितले.मुलाखतीत त्यांनी आपले शाळा आणि महाविद्यालयातील अनुभव कथन केले.आपल्या आवडीनिवडी काय आहेत,या संदर्भात देखील त्यांनी मोकळेपणाने सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!