Tuesday, June 16, 2026
Homeनवी दिल्ली राहुल गांधींनी लग्नाविषयी व्यक्त केले मत..-विवाहासाठी ठेवीलीय एक अट

 राहुल गांधींनी लग्नाविषयी व्यक्त केले मत..-विवाहासाठी ठेवीलीय एक अट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- भारत जोडो यात्रेदरम्यान सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषयही अनेकदा चर्चेला येतो.आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या लग्नाविषयी मत व्यक्त केले आहे.जर मला एखादी बुद्धिमान मुलगी मिळाली, तर मी लग्न करेन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मी लग्न करण्यास तयार आहे असे सांगत त्यांनी मुलीच्या बुद्धिमत्तेवर विशेष जोर दिला. माझ्या आई-वडिलांचे लग्न उत्तमरित्या झाले. म्हणूनच माझेही विवाहासंबंधीचे विचार अतिशय उच्च दर्जाचे आहेत. मलाही अशीच जीवनसाथी हवी असे राहुल गांधी म्हणाले.एका खासगी यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना त्यांनी आपल्या विवाहाविषयी सांगितले.मुलाखतीत त्यांनी आपले शाळा आणि महाविद्यालयातील अनुभव कथन केले.आपल्या आवडीनिवडी काय आहेत,या संदर्भात देखील त्यांनी मोकळेपणाने सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!