Friday, April 10, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी..! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार अमरिंदर सिंग...

मोठी बातमी..! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार अमरिंदर सिंग…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालपदावरून कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती.त्यामुळे त्यांच्या जागी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान,पंजाब निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा भाजपमध्ये विलीन केला आहे.

विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आले होते. त्यावेळी राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी यांची २१९ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.या पदावरील त्यांची आतापर्यंतची कारर्किद वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान आणि इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “जयंती महोत्सव”.. – उद्याला सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे उद्या,शनिवार ११...

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!