Friday, August 7, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी..! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार अमरिंदर सिंग...

मोठी बातमी..! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार अमरिंदर सिंग…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालपदावरून कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती.त्यामुळे त्यांच्या जागी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान,पंजाब निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा भाजपमध्ये विलीन केला आहे.

विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आले होते. त्यावेळी राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी यांची २१९ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.या पदावरील त्यांची आतापर्यंतची कारर्किद वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान आणि इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!