Friday, November 7, 2025
Homeनागपूरनागपुरात 'व्हॅलेंटाईन-डे' ला विरोध; बजरंग दलाने काढली रॅली

नागपुरात ‘व्हॅलेंटाईन-डे’ ला विरोध; बजरंग दलाने काढली रॅली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :-आज जगभरात व्हॅलेंटाईन-डे साजरा केला जात असताना नागपुरात मात्र बजरंग दलाने रॅली काढून व्हॅलेंटाईन-डेला विरोध दर्शवला. बजरंग दलातर्फे छावणी दुर्गा माता मंदिरात हनुमान चालिसाचे सामुहिक पठण करण्यात आले.त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली.

भालुदान, बोटॅनिकल गार्डन-फुटाळा-अमरावती रोड-लॉ कॉलेज चौक-शंकर नगर-झाशी राणी-व्हरायटी चौक मार्गाने रॅली काढण्यात आली. बजरंगदल का जय कारा, वीर बजरंगी हर हर महादेव अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या. संविधान चौकात समारोप रॅलीचा करण्यात आला. यावेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने प्रादेशिक विहिंप मंत्री गोविंद शेंडे, विदर्भ समन्वयक विशाल पुंज, विहिंप समन्वयक प्रशांत मिश्रा, महानगर समन्वयक लखन कुरील आदी शेकडो बजरंगी कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!