Saturday, May 2, 2026
HomeUncategorizedअबब...! परिक्षा केंद्रांवर मुलींची गर्दी पाहून मुलगा पडला बेशुध्द...

अबब…! परिक्षा केंद्रांवर मुलींची गर्दी पाहून मुलगा पडला बेशुध्द…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बिहार(नालंदा) :- शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षांदरम्यान विचित्र घटना घडल्याचे आपण अनेकदा ऐकतो,वाचतो; विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी करने,पेपर फुटने,परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीची तब्येत बिघडने अशा घटना परीक्षा केंद्रावर घडत असतात.सध्या एक अशीच पण काहीशी विचित्र घटना जोरदार चर्चेत आहे. बिहारमधल्या एका परीक्षा केंद्रावर मुलींची गर्दी पाहून चक्क एक मुलगा बेशुद्ध पडला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.हा मुलगा नेमक्या कोणत्या कारणामुळे बेशुद्ध पडला, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारे वृत्त दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!