Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारतात अशीही एक शाळा; जीचे नाव जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून 'गिनीज...

भारतात अशीही एक शाळा; जीचे नाव जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद’……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- भारतात अशीही एक शाळा आहे की,जगामध्ये सर्वात मोठी शाळा म्हणून तिची ख्याती आहे.६४ वर्षांपूर्वी केवळ ५ विद्यार्थ्यांसह सुरू करण्यात आलेल्या शाळेत आता जवळपास ५८,००० विद्यार्थी पूर्व प्राथमिक,प्राथमिक,कनिष्ठ आणि इतर भागात सुरू आहे.भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश असून उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील सिटी मॉन्टेसरी स्कूल (सीएमएस) नावाची जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते.१९५९ मध्ये जगदीश गांधी यांनी शाळेची स्थापना केली होती.शाळेमध्ये शिक्षक,सहाय्यक कर्मचारी,सफाई कामगार,रिक्षाचालक, इलेक्त्रिशियन,सुतार,माळी यांच्या समवेत एकूण ४५०० कर्मचारी कार्यरत आहेत.

संपूर्ण शहरात पसरलेल्या २० कॅम्पससह शाळेत १००० पेक्षा जास्त वर्गखोल्या आणि ३७०० संगणक आहेत.जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे काम नाही; परंतु सिटी मॉन्टेसरी यांनी करून दाखविले आहे.’जगातील सर्वात मोठी शाळा’ म्हणून या शाळेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!