Sunday, May 24, 2026
Homeगडचिरोलीनवी दिल्ली फॅक्ट फॉन्डींग समितीने चातगांव ग्रामपंचायतीला दिली भेट- विविध समस्या घेतल्या...

नवी दिल्ली फॅक्ट फॉन्डींग समितीने चातगांव ग्रामपंचायतीला दिली भेट- विविध समस्या घेतल्या जाणून

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यातील चातगांव ग्रामपंचायतीला नवी दिल्ली येथील फॅक्ट फॉन्डींग समितीने नुकतीच भेट घेऊन गावातील व ग्रापंचायतीतील उद्भवणाऱ्या विविध समस्या जाणून घेऊन भारत सरकारला अहवाल सादर करून समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. 

फॅक्ट फॉन्डींग समितीने ग्रापंचायतीतील पदाधिकारी व गावातील नागरिकांशी संवाद साधून वनहक्काचे वयक्तिक व सामुहिक दावे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना यानाऱ्या अडचणी,प्रशासन व ग्रामसभेची वनहक्क समीतीची भुमिका,वनहक्क दावे नामंजुर कां करण्यात आली व इतर समस्यांचा अभ्यास करून भारत सरकारला याबाबत अहवाल सादर करण्यात येणार आहे.

फॅक्ट फॉन्डींग समीतीचे सदस्य प्रतापसींग पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ छत्तीसगड,चैतराम पवारधुळे,युवराज लांडे,प्रकाश गेडाम,गोपाल उईके सरपंच चातगांव,रमेश आत्राम,प्रज्योत हेपट,प्रा.संतोष सुरपाम,भगिरत बेचनकुवर मडावी,वनविभागातील पदाधिकारी,महसूल विभाग,जिल्हा परिषद विभागातील पदाधिकारी,कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!