Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीअखेर मुख्याध्यापक यांना चौकशीसाठी बुलावा.. - महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरीचे प्रकरण..

अखेर मुख्याध्यापक यांना चौकशीसाठी बुलावा.. – महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरीचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी शहरातील महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी येथील मुख्याध्यापक प्रकरण मागील काही कालावधीपासून गाजू लागले आहे.प्रकरणी भाजपाचे गडचिरोली जिल्हा सहसंयोजक पंचायत राज व ग्राम विकास विभाग पदाधिकारी कैलास जे.बगमारे यांनी विविध स्तरावर तक्रारी दाखल केल्याने चौकशीचे धाड सत्र सुरू झाले आहे.बगमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच जिल्हा स्तरावर चौकशी सुरू असून परत आज,शनिवार ३१ मे रोजी महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी येथील मुख्याध्यापक साईनाथ अद्दलवार यांना तक्रार अर्जाचे चौकशीच्या अनुषंगाने म्हणणे मांडण्याकरीता आरमोरी पोलीस ठाण्यात बुलावा करण्यात आला आहे.
  •                     प्रकरण काय?👇
साईनाथ अद्दलवार(मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी )यांनी सेवा ज्येष्ठता यादी वगळून मुख्याध्यापक पदी नियुक्ती व त्यांनी २ मे २०१२ नंतर केलेली अवैध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती तसेच शिक्षक भरती घोटाळा मधून बेकायदेशीर मार्गाने जमा केलेली संपत्ती याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कैलास बगमारे यांनी केली आहे.त्यानुसार आता चौकशीचे धाड सत्र सुरू झाल्याने पुढील कारवाईकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!