Friday, July 17, 2026
Homeनागपूरबँकेत आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित आहे काय? - माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर 

बँकेत आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित आहे काय? – माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कष्टाचा व घाम गाळून काढलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात जास्त विश्वास बँकेवर ठेवतात.बँक त्यांना सर्वात जास्त सुरक्षित वाटते.मात्र, घोटाळ्यामुळे बँकांच्या विश्वासावर तडे जात आहे.त्यामुळे सरकारने बँकिंग सेक्टरमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.केंद्रीय जन माहिती अधिकारी अभय कुमार यांनी नागपूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती दिली आहे.आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित राहावी म्हणून लोक बँकेत पैसा ठेवतात.मात्र,गेल्या काही वर्षात बँकेतील घोटाळे उघडकीस आले आहे. यात कर्जबुडवे तसेच बँकेतील अधिकऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याचा समावेश आहे.

देशभरातील राष्ट्रीयकृत बँका,खाजगी बँका आणि सहकारी बँकांमध्ये हे घोटाळे झाले आहेत.१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान बँकांमध्ये एकूण ६४ हजार ८५६ घोटाळे झाले.यात तब्बल ३९ हजार ६९८ कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार झाला.तर कर्मचाऱ्यांनी ३८० घोटाळे केले.यात ३५४ कोटी ७६ लाख रुपयांचा अपहार केला असल्याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

काय सांगता..? फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला झोडपले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-'शासकीय काम अन् काही दिवस थांब ' हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही...

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!