Saturday, May 30, 2026
Homeनागपूरबँकेत आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित आहे काय? - माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर 

बँकेत आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित आहे काय? – माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कष्टाचा व घाम गाळून काढलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात जास्त विश्वास बँकेवर ठेवतात.बँक त्यांना सर्वात जास्त सुरक्षित वाटते.मात्र, घोटाळ्यामुळे बँकांच्या विश्वासावर तडे जात आहे.त्यामुळे सरकारने बँकिंग सेक्टरमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.केंद्रीय जन माहिती अधिकारी अभय कुमार यांनी नागपूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती दिली आहे.आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित राहावी म्हणून लोक बँकेत पैसा ठेवतात.मात्र,गेल्या काही वर्षात बँकेतील घोटाळे उघडकीस आले आहे. यात कर्जबुडवे तसेच बँकेतील अधिकऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याचा समावेश आहे.

देशभरातील राष्ट्रीयकृत बँका,खाजगी बँका आणि सहकारी बँकांमध्ये हे घोटाळे झाले आहेत.१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान बँकांमध्ये एकूण ६४ हजार ८५६ घोटाळे झाले.यात तब्बल ३९ हजार ६९८ कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार झाला.तर कर्मचाऱ्यांनी ३८० घोटाळे केले.यात ३५४ कोटी ७६ लाख रुपयांचा अपहार केला असल्याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!