Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीपास होऊन बनले मोठे अधिकारी; मात्र अनेकांना माहितीचा अधिकारच कळेना....!

पास होऊन बनले मोठे अधिकारी; मात्र अनेकांना माहितीचा अधिकारच कळेना….!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- सध्याच्या घडीला विविध शासकीय कार्यालयात MPSC,UPSC व इतर परीक्षा पास होऊन मोठ-मोठ्या पदावर अनेकजण अधिकारी, कर्मचारी विराजमान झाल्याचे दिसून येतात.मात्र साधा,सरळ आणि सोपा असलेला ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ हेच त्यांना कळेना…! त्यामुळे ‘खेल खत्तम मिटू झोऱ्यात’ …असे हल्ली चित्र निदर्शनास येऊ लागल्याने अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा; अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुख्यत्वे म्हणजे, माहिती अधिकार कायद्या ‘२००५’ नुसार ३० दिवसांत माहिती न दिल्यास पुढील ३० दिवसांत प्रथम अपील दाखल केले जाते.मात्र अपील करुनही काही अपिलीय अधिकारी सुनावणी घेतांना दिसून येत नाही.कारण की, ‘मनात असते खोट व त्यांना मिळतेय नोट’..अशी हल्ली…अवस्था निर्माण झाली असल्याने ‘आव बे लड्डू; जाव बे लड्डू’ करतांना दिसून येत आहेत.त्यांना केवळ खिसे गरम करण्यात रस असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ होतांना दिसून येत आहे.अशांवर कारवाई करण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते धजावणार असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!