Friday, April 17, 2026
Homeनागपूरनागपुर येथे तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन- ऑनलाइन अर्ज करण्याची २०...

नागपुर येथे तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन- ऑनलाइन अर्ज करण्याची २० मार्च शेवटची तारीख

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :-वर्धा,वाशिम,अमरावती,नागपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली,चंद्रपूर,अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील अविवाहीत तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळावा ५ ते ११ जुलैदरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्चपर्यंत आहे.तसेच सदर भरतीकरिता विविध प्रवर्गासाठी भरतीपूर्व ऑनलाइन कॉम्प्युटर आधारित परीक्षा १७ एप्रिलपासून सुरू होतील.भरतीमध्ये अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल,अग्निवीर क्लर्क,एसकेटी, अग्निवीर ट्रेडस्मेन या पदांचा समावेश आहे.पात्र युवकांनीwww.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी; असे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!