Tuesday, March 18, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत पाच नक्षलवादी ठार..
spot_img

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत पाच नक्षलवादी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमधील कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले.अबुझमदच्या जंगलात सायंकाळ पर्यंत चकमक सुरू होती.मिळालेल्या माहितीनुसार,चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरला नेण्यात आले आहे.एसपी आयच्या अलीसेला यांनी पुष्टी केली आहे.चकमकीनंतर पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.याशिवाय घटनास्थळावरून अनेक शस्त्रे आणि स्फोटक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.कांकेर डीआरजी,नारायणपूर डीआरजी,बीएसएफ आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने मोठी कारवाई केली आहे.
मागील काही दिवसांपुर्वी छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात चकमकीत ठार झालेल्या प्लॅटून कमांडरसह ८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांनी मृतदेह जप्त केले होते.या परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे; असे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!