Monday, December 8, 2025
Homeसोलापूरशेतकऱ्याने विकला ५१२ किलो कांदा; चक्क व्यापाऱ्याने चेक दिला केवळ २ रुपयांचा....-...

शेतकऱ्याने विकला ५१२ किलो कांदा; चक्क व्यापाऱ्याने चेक दिला केवळ २ रुपयांचा….- शेतकरी बांधवांची चालवली थट्टा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

सोलापूर :- शेतकऱ्याने ५१२ किलो कांदा विकल्यानंतर त्याला व्यापाऱ्याने फक्त दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.सोलापुरात हा प्रकार घडला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही बाब समोर आणली आहे.व्यापाऱ्याने शेतकऱ्याला फक्त दोन रुपयांचा चेक दिला नाही; तर पुढील १५ दिवसानंतर तो वठणार असे सांगितल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.असल्या प्रकाराबद्दल राज्यकर्त्यांनी जरा तरी लाज बाळगावी असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

राजेंद्र तुकाराम चव्हाण असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने १० पोती कांदा विकला होता.५०० किलो कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती ५१२ रुपये येणे अपेक्षित होते.मात्र ५०९ रुपयांचा खर्च वजा करून त्याच्या हाती फक्त दोन रुपये आले आहेत.या दोन रुपयांसाठीही व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चक्क चेक दिला आणि १५ दिवसांनी वठेल असे सांगितले. शेतकऱ्याची ही क्रूर थट्टा सुरु असल्याचा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत...

अजब रोमियोचा गजब कारनामा..! नर्सिंग कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात गाठले अन् गालाचा घेतला मुका.. – आरोपीची तुरुंगात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर शहरात अजब रोड रोमियोचा गजब कारनामा उघडकीस येताच पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच त्याला भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे...

दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा काल,रविवार ७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती...

रोहिणी पराडकर उत्कृष्ट कला भूषण पुरस्काराने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त :-साहित्यिक,सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना दरवर्षी श्री.स्वामी समर्थ फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने सन्मानित करण्यात येते.त्यानुसार,कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई सभागृहात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!