Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीरेती भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी  घेतली १५ हजाराची लाच...-वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात;...

रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी  घेतली १५ हजाराची लाच…-वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात; एटापल्ली येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

एटापल्ली(गडचिरोली):- एटापल्ली वन नाक्याजवळ पकडलेल्या रेती भरलेल्या दोन ट्रॅक्टरांवर ३० हजार रुपये दिल्यास कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करणार नाही व दोन्ही ट्रॅक्टर सोडून देणार; अशी मागणी करणाऱ्या वनरक्षक धनिराम अंताराम पोरेटी वय ३३ वर्षे यांस तडजोडी अंती १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने सापडा रचून रंगेहाथ पकडले असल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सदर वनरक्षक कार्यरत असून एलसीबीच्या पथकाने सापळा रचून केस कर्तनालय (सलून)च्या दुकानात १५ हजार रुपयांची लाच घेतांना पोरेटी यांस रंगेहाथ पकडले आहे.सदरची कारवाई दोन दिवांपूर्वी करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!