Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोली३१ महसूल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी संच वितरित करण्यासाठी अर्ज आमंत्रित...

३१ महसूल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी संच वितरित करण्यासाठी अर्ज आमंत्रित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात आधार नोंदणी आणि बायोमेट्रीक अद्ययावतीकरण सेवांचा विस्तार करण्यासाठी,विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात आधार सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने,माहिती तंत्रज्ञान संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास आधार नोंदणी संच प्राप्त झाले आहेत.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ३१ महसूल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी संच वितरित करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र (महा-ई सेवा केंद्र) चालकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.आधार नोंदणी सेवा केंद्रांसाठी जाहीरात, रिक्त ३१ महसूल मंडळ क्षेत्रांची यादी आणि अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर (www.gadchiroli.gov.in) उपलब्ध आहे.इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी १८ एप्रिल ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत,सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!