Tuesday, July 7, 2026
Homeगडचिरोलीमतीमंद दिव्यांगांच्या कायदेशीर पालकत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

मतीमंद दिव्यांगांच्या कायदेशीर पालकत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील मतीमंद(बौद्धिक दिव्यांग) प्रवर्गातील १८ वर्षे व त्यावरील दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर संरक्षण व सामाजिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने नॅशनल ट्रस्ट अधिनियम,१९९९ अंतर्गत लोकल लेव्हल कमिटी(एल.एल.सी.)मार्फत कायदेशीर पालकत्व देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.मात्र,जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे या योजनेसाठी अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाही.त्यामुळे जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी मतीमंद प्रवर्गातील पात्र दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आवश्यक कागदपत्रांसह अर्ज लोकल लेव्हल समितीकडे सादर करावेत,असे कळविण्यात आले आहे.अर्ज प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय,जिल्हा परिषद, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!