Sunday, August 30, 2026
Homeनागपूर२६ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…-प्रेयसी घरी न आल्याचे कारण…..

२६ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…-प्रेयसी घरी न आल्याचे कारण…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- लिव्ह इनमध्ये सोबत राहणारी प्रेयसी खोलीवर न आल्यामुळे एका २६ वर्षांच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल,बुधवारी घडली.

निखिल रामेश्वर बुराडे वय २६ वर्षे,रा.अनमोलनगर, नागपूर असे गळफास घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे. तो मोबाइल शॉपीत कामाला होता.माहितीनुसार निखिलचे स्वागतनगरमध्ये वडिलोपार्जित घर आहे. तेथे त्याचे आईवडील,बहीण आणि मोठा भाऊ राहतो. परंतु मागील २५ दिवसांपासून निखिल एका युवतीसोबत अनमोलनगरात किरायाची खोली घेऊन लिव्ह इनमध्ये राहत होता.ही युवती एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात काम करते.परंतु मागील दोन दिवसांपासून लिव्ह इनमध्ये राहणारी प्रेयसी घरी न आल्यामुळे निखिल संतापला होता.यातच त्याने राहत्या खोलीत छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला.या प्रकरणी रंजना सुनील वारकी वय २३ वर्षे, रा.धरमपेठ यांनी दिलेल्या सूचनेवरून वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद वंदे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!