Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवहिनीला टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही- उच्च न्यायालय

वहिनीला टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही- उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामीण तसेच शहरी भागात काही महिला वा पुरुष वर्गांकडून कुठला तरी आधार घेऊन टोमणे मारण्याचा म्हणजेच टोचून बोलणे किंवा एखादा आधार घेऊन तिरकस बोलण्याचा प्रयत्न केला जातो.त्यातच घरातील एखाद्या स्त्रीला मुल बाळ होत नसेल तर टोमणे मारणे वेगळेच असते.असाच प्रकार एका कुटुंबात घडल्याने महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मात्र,सदर महिलेस आई होऊ न शकल्याबद्दल पतीच्या बहिणींनी त्यांच्या वहिनीला टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही,असे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ किंवा हुंडा प्रतिबंधक कायदा,१९६१ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत खटला चालू ठेवण्यासाठी हे पुरेसे कारण मानले जाऊ शकत नाही.महिलेची याचिका फेटाळतांना न्यायमूर्ती हरिनाथ एन म्हणाले की,आरोपी याचिकाकर्त्याच्या घरापासून दूर राहत होता.त्यामुळे मुल-बाळ होत नसल्याने टोमणा मारणे हे क्रूरता कसे ठरू शकते? त्यानुसार उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!