Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रवासी बोटीला धडक; १३ जणांच्या मृत्यू प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत..

प्रवासी बोटीला धडक; १३ जणांच्या मृत्यू प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ अरबी समुद्रातील एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी निलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने प्रवासी बोटचे दोन तुकडे होऊन,निलकमल बोटीला झालेल्या दुघर्टनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून दुर्घटेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखाची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी शासनाच्या वतीने केली जाईल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की,सायंकाळी ७ वाजे पर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये १० प्रवासी नागरिक असून तीन नौदलाचे जवान आहेत.शासनाच्या सर्व यंत्रणा याकामी लागल्या असून नौदल आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेऊन १०१ प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे.अजूनही बचावकार्य सुरू असून नौदलाच्या चार हेलिकॉप्टरची मदत घेतली गेली असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!