Tuesday, June 23, 2026
Homeमध्य प्रदेशअजबच......पण गजबच....आरोग्य विभागाने तब्बल ८० हजारांची माहिती दिली फुकट....- कागदपत्राने संपूर्ण कारच...

अजबच……पण गजबच….आरोग्य विभागाने तब्बल ८० हजारांची माहिती दिली फुकट….- कागदपत्राने संपूर्ण कारच गेली भरून……- ३० दिवसात माहिती न देणे पडले महागात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मध्य प्रदेश(इंदूर) :- आपण नेहमीच बघत असतो की,माहिती अधिकारात मागितलेली माहिती वेळेवर म्हणजेच ३० दिवसात दिली जात नाही.३० दिवसात माहिती दिली नाही तर अशी माहिती अपील कर्त्याला फुकटात देणे बंधनकारक आहे.मात्र हल्ली सगळीकडेच टोलवा-टोलवीचे प्रकार दिसून येत येतात.अशातच अजबच……पण गजबच…. असा प्रकार मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात माहिती अधिकारा अंतर्गत उघडकीस आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते धर्मेंद्र शुक्ला यांनी कोरोना काळात इंदूर जिल्हा प्रशासाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या साहित्यांची माहिती मागविली होती.त्यानुसार त्यांनी व्हेंटिलेटर्स,मास्क,औषध आणि आरोग्याशी संबंधित अन्य वस्तू यांच्या तपशिलाची माहिती मागविली.आरोग्य विभागाने शुक्ला यांना माहिती घेण्यास बोलावले असता संपूर्ण कागदपत्रे ४० हजाराच्या आसपास होते.कागदपत्रे नेण्यासाठी शुक्ला यांनी चक्क सफारी कारच घेऊन गेले.कागद पत्रांनी संपूर्ण कार भरून गेली.शुक्ला यांनी आरोग्य विभागास माहिती मागितली.मात्र त्यांना विहित मुदतीत माहिती मिळाली नाही.त्यानुसार त्यांनी ३२ व्या दिवशी अपील केले.त्यानुसार आदेश काढण्यात आला व संपूर्ण माहिती १५ दिवसात फुकटात मिळाली.४० हजार कागद पत्रांचे २ रुपये प्रति प्रमाणे ८० हजार रुपयांना शासनास चुना लागला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!