Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीअंगणवाडी सेविका, मदतनिस बेमुदत संपावर...  - चिमुकल्यांचे थांबले पोषण आहार ....

अंगणवाडी सेविका, मदतनिस बेमुदत संपावर…  – चिमुकल्यांचे थांबले पोषण आहार ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज सोमवारपासून अंगणवाडी सेविका,मदतनिसांनी बेमुदत संप सुरु केला आहे.त्यामुळे अंगणवाड्यांमधून दररोज वितरित केला जाणारा चिमुकल्यांचा पोषण आहार अडकला असून,त्यांचे शिक्षण व खेळणेही थांबले आहे.अचानक ओढवलेल्या या संकटामुळे जिल्ह्यातील प्रशासन अडचणीत आले असून त्यांना पर्यायी व्यवस्था उभी करता आली नाही.त्यामुळे आज २० फेब्रुवारी २०२३ रोजी दिवसभरात जिल्ह्यातील एकही अंगणवाडी उघडू शकली नाही.देशाचे भविष्य सामोरे नेण्याकडे म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते; त्यांना घडविण्याच्या प्रक्रियेतील हा पहिला घटक आहे.त्यामुळे शासनाने वेळोवेळी या घटकाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांना मानधनवाढ व इतर बाबी लागू करण्याची आश्वासने दिली.प्रत्यक्षात मात्र त्या आश्वासनांवर अंमल केला नाही.त्यामुळे आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आजपासून काम बंद आंदोलन करीत संप पुकारला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!