Monday, December 15, 2025
Homeवृत्तसेवाव्हॅलेंटाईन डे च्या दिवशी; 'गो माता आलिंगन' दिन साजरा करा ....- केंद्र...

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी; ‘गो माता आलिंगन’ दिन साजरा करा ….- केंद्र सरकारच्या सूचना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

काही दिवसातच तरुणांचा प्रेमाच्या आणा-भाका टाकण्याचा दिन म्हणजे व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला जगभरात साजरा करण्यात येतो.अशातच भारत सरकारने १४ फेब्रुवारी हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने हे निर्देश काढले आहेत.ज्यामध्ये गाईचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व गोप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करून आपले जीवन आनंदी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण बनवा असे आवाहन करण्यात आले आहे.आपल्या सर्वांना माहित आहे की गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपले जीवन आणि पशुधन टिकवून ठेवते; असे सांगत १४ फेब्रूवारी हा दिवस ‘गो माता आलिंगन दिन’ म्हणून साजरा करण्याची सुचना केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!