Friday, July 17, 2026
Homeवृत्तसेवाव्हॅलेंटाईन डे च्या दिवशी; 'गो माता आलिंगन' दिन साजरा करा ....- केंद्र...

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी; ‘गो माता आलिंगन’ दिन साजरा करा ….- केंद्र सरकारच्या सूचना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

काही दिवसातच तरुणांचा प्रेमाच्या आणा-भाका टाकण्याचा दिन म्हणजे व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला जगभरात साजरा करण्यात येतो.अशातच भारत सरकारने १४ फेब्रुवारी हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने हे निर्देश काढले आहेत.ज्यामध्ये गाईचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व गोप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करून आपले जीवन आनंदी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण बनवा असे आवाहन करण्यात आले आहे.आपल्या सर्वांना माहित आहे की गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपले जीवन आणि पशुधन टिकवून ठेवते; असे सांगत १४ फेब्रूवारी हा दिवस ‘गो माता आलिंगन दिन’ म्हणून साजरा करण्याची सुचना केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!