Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस झाले जमा- प्रति हेक्टरी...

मोठी बातमी,गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस झाले जमा- प्रति हेक्टरी १५ हजार रुपये

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातीलधान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज ३० मार्च २०२३ रोजी प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा झाली असल्याने शेतकरी बांधवांनी शिंदे सरकारचे आभार मानले आहे.

शेतकरी बांधवांच्या नशिबी नेहमी अवकाळी पाऊस,किडीचा प्रादुर्भाव,गारपीट,बँकांच्या कर्जाचे डोंगर,सततची नपिकी व इतर कारणांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी बांधवांसाठी मोठी घोषणा केली होती.त्यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे २ हेक्टर मर्यादे पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार आज जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!