Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीतक्रारी असल्यास जिल्ह्यातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात करावे तक्रारी...- त्वरित होणार निपटारा...

तक्रारी असल्यास जिल्ह्यातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात करावे तक्रारी…- त्वरित होणार निपटारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी जिल्ह्यातच सुटाव्या,त्यांना मंत्रालयात जाण्याची गरज पडू नये; तक्रारदारांची गैरसोय होऊ नये; यासाठी १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.या कक्षात सामान्य नागरिक आपल्या तक्रारी संदर्भात निवेदन देऊ शकणार आहे.विशेष म्हणजे,या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी तपासणी करून तात्काळ निकाल देणार आहेत.शासनस्तरावर प्रश्न असेल तर तात्काळ तक्रारीला शासनाकडे पाठवली जाणार आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांची मंत्रालयातील वारी टळणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.निवासी उपजिल्हाधिकारी हे या विभागाचे प्रमुख आहेत.सामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन मंत्रालयापर्यंत न जाता जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री सचिवालयामध्ये दिल्यास वेळ, पैशाची बचत होईल सोबतच तक्रारी त्वरित सोडवून न्याय सुद्धा मिळू शकतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!