Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीअनधीकृत एचटीबिटी बियाणे आढळून आल्यास  दाखल होणार गुन्हा...- शेतकऱ्यांनी अनधिकृत एचटीबीटी बियाणे...

अनधीकृत एचटीबिटी बियाणे आढळून आल्यास  दाखल होणार गुन्हा…- शेतकऱ्यांनी अनधिकृत एचटीबीटी बियाणे खरेदी करू नये….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये; असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सध्या बाजारात बोगस बियाणे खाजगी व्यक्तींमार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे.अशा अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही मान्यता नाही.अश्या प्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे,साठा करणे गुन्हा आहे.या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपसणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे.यात एचटीबीटी आढळून आल्यास संबंधितावर कार्यवही करण्यात येणार आहे.सदर एचटीबीटी लागवड केल्याने जामिनाचा ऱ्हास होऊन जमिनी कालंतराने नापीक होतात.मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो.तरी शेतकऱ्यांनी अधिकृत कापूस बियाणे लागवड करावे.एखाद्या व्यक्तीकडे अनाधीकृत एचटीबिटी बियाणे आढळून आल्यास अशांवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येईल.

संजय मेश्राम जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गडचिरोली 👇

एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्या लोकांवर कृषी विभाग लक्ष ठेवून असून आम्ही टीम ॲक्तीव केली असून आष्टी परिसर व आजूबाजूच्या परिसरात स्वत; लक्ष देऊन आहोत.संशायीत ठिकाणच्या झडती घेणे सुरु आहे.शक्य तिथे पोलीस विभागाची मदत घेतली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!