उद्रेक न्युज वृत्त :- जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वन्यजीवांच्या हल्ल्यात जीवितहानी अथवा नुकसान झाल्यास भरपाईच्या रकमेत २० लाख रुपयांवरून २५ लाखापर्यंतची वाढ करण्यात आली आहे.शेती पिकांच्या नुकसानभरपाईच्या देय रकमेच्या कमाल मर्यादेतही २५ हजारांवरून ५० हजारांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मानव व वन्यजीव संघर्ष अलीकडे वाढीस लागला आहे.गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांनी प्राण गमावले आहे.आता नुकसानीसाठी अर्थसंकल्पात घोषित नव्या धोरणानुसार लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता वन्यजीवांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

