Monday, December 15, 2025
Homeबिजिंगचीन करतोय कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची थेट पावडर -आईसबरिअल तंत्राचा मृतदेहांच्या रांगा कमी...

चीन करतोय कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची थेट पावडर -आईसबरिअल तंत्राचा मृतदेहांच्या रांगा कमी करण्यासाठी वापर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बीजिंग : चीनमध्ये कोरोनामुळे दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.अंत्यसंस्काराचा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे.स्मशानभूमीवर मृतदेहांच्या रांगा कमी करण्यासाठी चीन सरकार आता आईसरिअल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.या तंत्राने अंत्यसंस्काराची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,चीनमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गत आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात ७० टक्क्यांनी वाढला आहे.चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी आईसबरअल तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची ताजी माहिती जेनिफर जेंग यांनी दिली आहे.एका सोशल मीडिया युजरने कोरोना काळातच याआधीही चीनकडून मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

आईसबरअल तंत्रज्ञानांतर्गत मृतदेह उणे १९६ अंशांवर द्रवरूप नायट्रोजनमध्ये गोठवले जातात.त्यानंतर मृतदेहांचे पावडरमध्ये रुपांतर केले जाते.मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी आईसबरअल तंत्रज्ञानाचा वापर ही तशी काही नवी गोष्ट नाही. सन २०१६ मध्येही एका स्वीडिश व आयरिश कंपनीने अशाच धाटणीचे एक नवे तंत्रज्ञान विकसित केले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!