Tuesday, March 18, 2025
Homeबिजिंगचीन करतोय कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची थेट पावडर -आईसबरिअल तंत्राचा मृतदेहांच्या रांगा कमी...
spot_img

चीन करतोय कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची थेट पावडर -आईसबरिअल तंत्राचा मृतदेहांच्या रांगा कमी करण्यासाठी वापर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बीजिंग : चीनमध्ये कोरोनामुळे दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.अंत्यसंस्काराचा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे.स्मशानभूमीवर मृतदेहांच्या रांगा कमी करण्यासाठी चीन सरकार आता आईसरिअल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.या तंत्राने अंत्यसंस्काराची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,चीनमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गत आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात ७० टक्क्यांनी वाढला आहे.चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी आईसबरअल तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची ताजी माहिती जेनिफर जेंग यांनी दिली आहे.एका सोशल मीडिया युजरने कोरोना काळातच याआधीही चीनकडून मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

आईसबरअल तंत्रज्ञानांतर्गत मृतदेह उणे १९६ अंशांवर द्रवरूप नायट्रोजनमध्ये गोठवले जातात.त्यानंतर मृतदेहांचे पावडरमध्ये रुपांतर केले जाते.मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी आईसबरअल तंत्रज्ञानाचा वापर ही तशी काही नवी गोष्ट नाही. सन २०१६ मध्येही एका स्वीडिश व आयरिश कंपनीने अशाच धाटणीचे एक नवे तंत्रज्ञान विकसित केले होते.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!