Monday, May 25, 2026
Homeऑनलाईनमोबाईल फोनला न विचारता हात लावल्यास; सहा महिने तुरुंगवास- पहा कुठे आहे...

मोबाईल फोनला न विचारता हात लावल्यास; सहा महिने तुरुंगवास- पहा कुठे आहे असा कायदा?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आपला मोबाईल फोन हा प्रत्येकासाठी जीव की प्राण असतो.काहींना फोनचे इतके वेड लागले असते की, त्या व्यक्ती फोनशिवाय अजिबात राहूच शकत नाहीत. तसचे जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात फोन गेला तर आपली बरीच महत्वाची माहिती बाहेर लीक होण्याची शक्यता असते.त्यामुळे पाकिस्तानमध्ये यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत.हे कडक कायदे ऐकूण तुम्ही देखील दंग राहाल. 

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकारी आणि बेरोजगारी पसरलेली आहे.येथील व्यक्ती किंवा त्यांच्याविषयी आजवर तुम्ही अनेक वाईट गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या असतील मात्र काही अनोख्या कायद्यांची माहिती जाणून घेणार आहोत.यामध्ये जर तुम्ही एखाद्या व्याक्तीच्या फोनला हात लावला आणि ते त्या व्यक्तीला मान्य नसेल तर फक्त हात लावला म्हणून देखील तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

फोनला हात लावला की,अनेकांना खूप चिढ येते.मग घरातल्या व्यक्तींनी देखील आपला फोन घेतला तरी अनेकजण त्यांच्यावर ओरडतात.लहान मुले असतील तर त्यांना एखादा फटका देखील मारला जातो. अशात पाकिस्तानमधील हा कायदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समान आहे.त्यामुळे कोणतीही व्यक्ती एखाद्याच्या फोनला हात लावू शकत नाही.जर कोणी असे केल्यास त्यांना ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!