Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीरोजगार हमी योजनेचे काम हवे तर बँकेत ई- केवायसी करणे आवश्यक…

रोजगार हमी योजनेचे काम हवे तर बँकेत ई- केवायसी करणे आवश्यक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामासाठी बँकेत संबंधित मजुराच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक केले आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेचे काम हवे असल्यास मजुरांना बँकेत पुन्हा ई- केवायसी करणे आवश्यक आहे.तेव्हाच संबंधित मजुरांना काम मिळेल अन्यथा त्यांना कामापासून मुकावे लागले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांची ई-केवायसी झाली नसल्याचे रोहयो यंत्रणेद्वारे रोजगार सेवकामार्फत गावागावागत कळविण्यात आले आहे. यापूर्वी याच मजुरांना त्याच बँक खात्यावर पैसेसुद्धा जमा व्हायचे.आता काही मजुरांचे आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी मिसमॅच दाखवित असल्याने त्यांना पुन्हा ई-केवायसी करावी लागेल.ज्या मजुरांची ही समस्या असेल अशांना आता बँकेत जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे.अनेक ग्रामपंचायत स्तरावर ई-केवायसी न केलेल्या मजुरांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.त्यामुळे मजुरांनी तत्काळ ई-केवायसी करणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांना कामापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!