Monday, December 15, 2025
Homeऑनलाईनमोबाईल फोनला न विचारता हात लावल्यास; सहा महिने तुरुंगवास- पहा कुठे आहे...

मोबाईल फोनला न विचारता हात लावल्यास; सहा महिने तुरुंगवास- पहा कुठे आहे असा कायदा?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आपला मोबाईल फोन हा प्रत्येकासाठी जीव की प्राण असतो.काहींना फोनचे इतके वेड लागले असते की, त्या व्यक्ती फोनशिवाय अजिबात राहूच शकत नाहीत. तसचे जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात फोन गेला तर आपली बरीच महत्वाची माहिती बाहेर लीक होण्याची शक्यता असते.त्यामुळे पाकिस्तानमध्ये यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत.हे कडक कायदे ऐकूण तुम्ही देखील दंग राहाल. 

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकारी आणि बेरोजगारी पसरलेली आहे.येथील व्यक्ती किंवा त्यांच्याविषयी आजवर तुम्ही अनेक वाईट गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या असतील मात्र काही अनोख्या कायद्यांची माहिती जाणून घेणार आहोत.यामध्ये जर तुम्ही एखाद्या व्याक्तीच्या फोनला हात लावला आणि ते त्या व्यक्तीला मान्य नसेल तर फक्त हात लावला म्हणून देखील तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

फोनला हात लावला की,अनेकांना खूप चिढ येते.मग घरातल्या व्यक्तींनी देखील आपला फोन घेतला तरी अनेकजण त्यांच्यावर ओरडतात.लहान मुले असतील तर त्यांना एखादा फटका देखील मारला जातो. अशात पाकिस्तानमधील हा कायदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समान आहे.त्यामुळे कोणतीही व्यक्ती एखाद्याच्या फोनला हात लावू शकत नाही.जर कोणी असे केल्यास त्यांना ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!